Thursday, December 4, 2008

तर कुत्रा देखिल.......

आपल्याकडेच मतांची भीक मागून खुर्चीवर बसलेल्यांच्या लेखी एका शहीदाच्या घरच्यांची ही किंमत, मग आपल्या सारख्या सामान्यांचे काय ? संदीप उन्नीकृष्णन हजारोलोकांचे प्राण वाचावान्यसाथीj अतिरेक्यांच्या गोल्याना समोर गेला आणि हे तथाकथित लोकाभिमुख पक्षांचे मुख्यमंत्री झेड सिक्यूरिटी च्या आडून अशी बेताल वक्तव्ये करतात.

अचुथानंदन यानी अखेर माफ़ी मागीतली पण त्यांच्यासाराख्या राजकरान्यानी आपल्याला अंतर्मुख करायला लावले. आपण कुणाच्या हातात सत्ता देतो ? आपण मतदान करताना या गोष्टीचा विचार करतो का ?
मुंबई करांच्या जखमा अजून ओल्या आहेत तोपर्यन्ताच राजकारान्यानी आपल्या बेताल वक्तव्याने त्या जखमेवर मीठ चोलले, गेटवे ऑफ़ इंडिया वर आलेल्या जनसागराने हे सिद्ध केले आहे की, आता पुरे जाले. आता बदल हवा.

आपण असेच अविचाराने मतदान करत राहिलो ...... तर कुत्रा देखिल खुर्चीवर बसेल ......