भारनियामानाचे फायदे ? त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आश्चर्य वाटेल ना ? महाराष्ट्राच्या पाचवीला जरी पुजलेले असले तरी काही लोकाना भारनियामानाचा फायदा झाला आहे तो असा.


प्राइम टाइम मधील भारनियमन सासु सुनेच्या सेरिअल्स जरी चुकवत असले तरी महिला वर्गाची अशी सोय मात्र झालीय
आणि सगळ्यात शेवटी ..... लग्नाचा हंगाम सुरु झाला असताना हा फायदा कुणीच नाकारु शकत नाही.