आन्ध्र प्रदेश च्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे मॉस लीडर वाय एस राजशेखर रेड्डी याना भावपूर्ण श्रद्धांजली. गोर गरीबंमधील त्यांची लोकप्रियता त्यानी राबविलेल्या लोकाभिमुख योजनामुळे अत्युच्चा शिखरावर पोचली होती . त्यांच्या जाण्याने झालेली पोकळी कदापि भरून येणार नाही . इश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो

No comments:
Post a Comment